Smrutiayurved's Blog

Coconut oil - Ayurved Perspective

29 Apr 2022 
Vaidya Harish Patankar    
103   61   0

1. आजकाल खोबरेल तेल रोज सकाळी एक चमचा प्यायला सांगतात, ते योग्य आहे का?

उत्तर- नारळ हा एक कल्पवृक्ष आहे. याच्या फळाचे वेगवेगळ्या रुपात वेगवेगळे फायदे होतात. एकूणच तहान लागली तर पाणी पिता येते, भूक लागली तर खोबरं खाता येते आणि थंडी वाजली तर शेकोटी करता येते असे सर्व ऋतूत सर्व काळात उपयोगी पडणारे नारळ म्हणूनतर सर्वश्रेष्ठ असे श्री फळ झाले. पूजेपासून सत्कारापर्यंत प्रत्येक गोष्टीत यास प्रथम मान मिळाला. नारळ रसाने मधुर, वीर्याने शीत, गुणाने गुरु व त्रिदोष शामक आहे. नारळाचे पाणी माणसाची त......

Read More →

Cucumber - Ayurved Perspective

28 Apr 2022 
Vaidya Harish Patankar    
144   71   0

1. उन्हाळ्यात काकडीची कोशिंबीर रोज खाल्ली तर चालते का?

उत्तर- हो, काकडी चे काप, कोशिंबीर, रायते व सांगडे असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. काकडीच्या बी च्या गराचा औषधांसाठी उपयोग केला जातो. गहू, ज्वारी, मका, तूर, मूग , उडीद आदी पचायला जड अन्न सेवन केल्यास काकडी चा हमखास उपयोग पाचन हलके होण्यासाठी आहारात कोशिंबीर च्या रुपात केला जातो. पुरणपोळी पचवायला काकडी खूप मोलाचे काम करते. पुरण बनवताना सुद्धा शेजारी काकडी चिरत बसल्यास पुरण नीट बनत नाही. काकडी चे लहान लहान तुकडे करून त्यात खडीसाखर ......

Read More →

Difference between Tea and Coffee

27 Apr 2022 
Vaidya Harish Patankar    
183   48   0

 1. कॉफी आणि चहा मध्ये काय फरक आहे?

उत्तर- चहा आणि कॉफी ही दोन्ही पेये वेगवेगळी असली तरी त्यात बरीच वैशिष्ट्ये ही जवळजवळ सारखीच आहेत. तरीही चहा पेक्षा कॉफी नेहमीच जास्त हानिकारक आहे. पण लोक तरीही जास्त कॉफी लाच पसंद करतात. जणूकाही श्रीमंत लोकांमध्ये कॉफी तर सामान्य लोक चहा पसंद करत असतात. कॉफी चे काही गुण मात्र चहा पेक्षा हानिकारक आहेत.


2. कॉफी जास्त पिल्यास काय परिणाम होतात?

उत्तर- कॉफी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, स्फूर्ती येते. थंड प्रदेश......

Read More →

Fennel - Ayurved Perseptive

21 Apr 2022 
Vaidya Harish Patankar    
361   64   0

1. जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय योग्य आहे का?

उत्तर- एक महिला रुग्णा चिकित्सलयात पाळीच्या वेळी अंगावरून अधिक जात म्हणून येत होती, अनेक उपचार करून बरं वाटत नव्हतं, म्हणून परत कारण शोधाव म्हणून काही प्रश्न विचारले तर तिला रोज जेवणानंतर भरपूर बडीशेप खाण्याची सवय होती हा हेतू मिळाला. त्यानुसार चिकित्सा केली तेंव्हा लवकर उपशय मिळाला. पूर्वी पाळी ला त्रास होत असल्यास अथवा बाळंतिणीला बडीशेप व बाळंत शेप काढा करून देत असत, याने गर्भाशय शुद्धी होऊन पाळीला स्त्राव चांगला होत असे, म्हणून गर्भाशय......

Read More →
Latest Posts
Subscribe Blog