Normal hot water - Ayurved perspective

By Vaidya Harish Patankar  
586     299   0



सकाळी पहाटे उठून कोमट पाणी प्यावे का?

उत्तर- सकाळी आपला जठराग्नी सुर्योदयासोबत जागृत होतो. अग्नी प्रदीप्त होतो. त्यावर थंड किंवा कोमट कोणतेही पाणी टाकलं तरी जशी पाण्यामुळे चूलीतील अग्नी विझतो तसेच या पाण्यामुळे देखील जठराग्नी विझतो. म्हणून सकाळी सकाळी कोमट किंवा थंड कोणतेही पाणी अधिक पिणे योग्य नाही. मात्र साधारण एक कप कोमट पाणी पिल्यास अन्न पाचन प्रक्रिया सुधारते व अग्नी पण प्रज्ज्वलीत होतो. म्हणून प्रमाणात पिण्यास हरकत नाही.



Share on

Like Now
Total Likes
299
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments