Smrutiayurved's Blog

Irritable Bowel syndrome

16 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
757   307   0

1. मला पोटाचा त्रास आहे , इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असे आजाराचं नाव आहे. तर आयुर्वेदात यावर काही उपचार आहेत का?

उत्तर- आयुर्वेदात या आजाराची लक्षणे साधारण ग्रहणी या आजाराशी मिळती जुळती आहेत. यामध्ये रुग्ण सतत पोटाचा विचार करत असतो. अन्न पचन न होणे, भूक नीट न लागणे, पोट पूर्ण साफ न होणे, सौचास जाऊन आलं तरी पुन्हा जावस वाटणे, ऑफिस ला जाताना, महत्वाच्या मीटिंग किंवा कामाला जाताना पूर्ण ड्रेस घातला असला तरी घरातून बाहेर पडताना एकदा परत सौचास जाऊन यावस वाटण आणि तसे करणे. पोट साफ न झाल्याने ......

Read More →

Hiccup

08 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
654   292   0

१. उचकी लागत असल्यास काय उपचार करावा?

उत्तर- उचकी लागत असल्यास घरगुती उपचारांमध्ये मोठी वेलची घेऊन ती तव्यावर परतून बारीक पूड करून ती पूड तीन चार वेळा मधातून चाटण द्यावे. त्याचबरोबर वेलची चघळायला देणे, श्वास रोखून धरणे, अनुलोम विलोम प्राणायाम करणे याने देखील उचकी तात्काळ थांबते. आयुर्वेदानुसार उचकी म्हणजे हिक्का चे पाच प्रकार पडतात, उचकी थांबत नसल्यास हिक्काचा प्रकार शोधून त्यानुसार योग्य उपचार घेणे योग्य ठरते. उचकी कधी कधी जीव घेणी सुद्धा ठरू शकते.

......
Read More →

Yawn

07 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
707   312   0

जांभळ्या जास्त येत असल्यास काय करावे?

उत्तर- जांभळी येणे हे लक्षण साधारण माणसाला निद्रा वेग येण्यापूर्वी किंवा शरीर व मन थकले की सुरू होते. बऱ्याचदा पुढचा व्यक्ती जांभळी देऊ लागला की अन्य लोक पण जांभळी देऊ लागतात. कारण थकवा , आळस आला असल्यास आपलं मन आपल्यालाही विश्रांती घेण्याचा सल्ला देत व तशी कृती पुढे दिसली की तेच करण्याचा प्रयत्न करत. अश्या वेळी खरच थकवा आला असेल व महत्वाचे काम नसेल तर सरळ विश्रांती घ्यावी. प्रवास करताना, गाडी चालवताना याची विशेष नोंद घ्यावी. अन्यथा लवंग, वेलची ......

Read More →

Bedwetting

04 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
672   304   0

१. आजकाल लहान मूलं फार उशिरापर्यंत जागे राहतात, उशिरा उठतात यांना काय उपाय करावा? याने त्यांच्या आरोग्याला काही त्रास होतो का? उत्तर- लहान मुलांनी खरंतर रात्री जागरण बिलकुल करु नये. याचा फार विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. रात्री कोणत्याही कारणाने त्यांनी जागरण केल्यास त्यांची पचनशक्ती बिघडते, वात व पित्त दोष वाढू लागतो, शरीराचे पोषण होत नाही मग मुलं चिडचिड करू लागतात. सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतात. मग त्यांना पुन्हा दिवसभर आळस भरल्यासारखे होते, व्यायाम होत नाही, सकाळचे कोवळे उन्ह......

Read More →